6)पितृशास्त्र :अंती मती ,सा गती.
6)पितृशास्त्र :अंती मती ,सा गती. $#¡\/@π√@¥ dr $@π√@¥ #©πk@£$€ © https://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2019/09/6.html मनुष्य मृत झाला की सर्व संपले असा अनेकांचा समज असतो . परंतू मेल्यावरही वासना न संपल्याने ती व्यक्ती अतीसूक्ष्म देहाने ती वासना पूर्ण होईल यासाठी झटत असते . देह जो प्रत्यक्ष दिसतो तो यानंतर कारण देह , महाकारण देह व सूक्ष्मदेह या रूपात ती व्यक्ती असते यातील सूक्ष्म देह तो पुढील मार्गक्रमणेस निघतो परंतु जोवर और्ध्वदैहीक होत नाही तोवर कारण व महाकारण देह तिष्ठत रहातात . आपण म्हणतो की कणखर मनाने केलेला संकल्प वातावरणात मिसळून तो पूर्णत्वासच जातो अगदी याच प्रमाणे जाणाऱ्या जिवाच्या जर इच्छा खूपच बाकी असतील व संसारात जिव गुंतला असेल तर मृत्यूच्या समयी ईश्वर मनात न येता पाळीव प्राणी , आवडत्या व्यक्ती , जेवण बाकी असेल तर जेवण असे दिसत रहाते तेच चिंतन करत ती व्यक्ती मृत होते ! व त्यानुसार त्या मृतास गती व जन्म मिळतो.म्हणूनच आपल्या कुंडलीत पूर्वकर्मानुसारें जन्म मिळतो असे लिहलेले असते.म्हणून मरण समयी देवाचे नाव घावे व तसे घेता यावे म्हणून आपण मुलांची नावे...