मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय? जरूर वाचा. श्री ऋषीपंचमी व्रत माहिती व हे व्रत का करावे व सर्व स्त्रिया महिलांनी करावे माहिती
मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय? जरूर वाचा. श्री ऋषीपंचमी व्रत माहिती व हे व्रत का करावे व सर्व स्त्रिया महिलांनी करावे माहिती https://m.facebook.com/story.php?story_fbid=4946600718688899&id=100000170606055 http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/09/blog-post_10.html मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय? जरूर वाचा. दिनांक ०३/०९/२०१९ रोजी मंगळवार भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला ऋषी पंचमी हे व्रत साजरे करतात. व या दिवशी सर्व स्त्रियांनी उपवास करावा.... भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी हे व्रत करतात. ज्ञान व विज्ञान तसेच पुराणे यांची दिक्षा देण्याचे काम ऋषी मुनी फार पुर्वीपासून करत होते ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणला जातो, अशा या थोर ऋषींच्या कार्यांची कृतज्ञता व्यक्त करणे हा ह्या व्रतामागील सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री हे सात ऋषी आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधती ह्यांची पुजा करतात. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्...