अमंगल ,अनारोग्य ,संकट नाशिनी,दोष परिहरी धुमावती देवी:
अमंगल ,अनारोग्य ,संकट नाशिनी,दोष परिहरी धुमावती देवी:
30 तारखे स धुमावती जयंती आहे त्या निमित्त
"शिवंजय":संजय होनकळसे© shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com
अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।।
भारतीय अध्यात्म हे किती सार्वत्रिक ,व सारसार व सर्वव्यापी आहे हे आपल्या संस्कृती ,सण परंपरा पूजा यावरून नीट विचार केला तर लक्षांत येते.नीट विचार केलातर अशासाठी म्हणतोय की आजच्या specializationच्या जगात आपण संकुची त ,डोळ्यावर झापडं लावून,विचार करतो. झापडं,blinkers,हि घोड्यास आवश्यक आहेत कारण त्याला आपल्या स्वारास सरळ न्यायचे असते,त्याने झापडं काढली तर तो उधळू शकतो.माणसाला चौफेर प्रगती करायची तर नुसती specialization ची झापडं लावून उपयोग नाही .नाहीतर वांदे होतात.आणि नेमके आज हेंच सर्वत्र दिसते भासते.फक्त उदाहरण ,विषयांतर वाटेल पण तसे नाही(पुढे कळेल), लगेच लक्षांत येईल म्हणून राजकारणाचे सांगतो ,आमचे एक चांगले साधक मित्र राष्ट्रवादीचे एवढे कायल आहेत की मोदी व त्यांच्या कामगीरी बद्दल थोडे लिहले तरी ते पर्सनल घेतात इतके की ते मोदींवर अत्यंत हीन दर्जाचे मत मांडतात वा राष्ट्रवादीची थोडीतरी लक्तरे ,जी जगजाहीर आहेत ती मांडली तर ते तुटून पडतात.थोडक्यात नुसते राजकारण ,हीन राजकारण व व चांगले राज कारण असते ugly, normal good पॉलिटिक्स.त्यांचं म्हणे असे की मोदी पण पॉलिटिक्स खेळ तात,हो खरंय शासन करायच तर ,रामराज्य निर्माण करायचा तर कधी कधी झाडा आडूनही बाण मारावे लागतात हे "आपला" आदर्श "राम"हि सांगतो .थोडक्यात सारासार विवेक हा मोदींकडे झुकतो व झुकवतो कार ण भले ते राज कारण करत असतील ,चुकत असतील,व इतर काही असेल पण त्यांचा हेतू देशहिताचा आहे महत्वाचे मानून हेतू वैयक्तीक स्वार्थ व वंशवाद पसरवण्या साठी नाही ,व 370 ,35 सारखे कलम हटवण्याची हिम्मत ,हो हिम्मतच या विचित्र व वाईट चक्रव्यूहरूपी वातावरणात दाखव ली हे चांगल्या राजकारणाचा लक्षण आहे.नाही तर माझ्यासारख्या अडाणी राजकारण्या कडून(ज्याच्या आजही मी त्याच्या कोसो दूर आहे) असे लिहणे शक्य नव्हते.
असो विषय हा राज कारण नसून सारासार विवेक याचा आहे ,हे फक्त लक्षांत यावे म्हणू न उदाहरण आहे,हेंच आम्ही वर्गात शिकवता ना बॅड पॉलिटिक्स पण गुड इकॉनॉमिक्स gud economics but bad politics असे परीक्षणांसात्मक कंमेंट्स करीत असू.
हेंच अर्थशास्त्राचे बाबत,आपल्या अध्यात्म, धर्मशास्त्रात पण अर्थशास्त्राचा,नव्हे वाईट अर्थशास्त्र ,नॉर्मल इकॉनॉमीकस व गुड इकॉनॉमिक्स चा विचार केला गेलाय ,चलनी छापण हे निर्मल नॉर्मल economics आहे ,व त्याच नोटा अगदी खऱ्याखुऱ्या व त्याच नम्बरच्या चिदंबरम नोटा *डुप्लिकेट notes नव्हे तर ओरिजिनल seriesच्या डुप्लिकेट नंबरच्या ,एकाच नंबरच्या दोन दोन तीन तीन खऱ्या नोटा छापणे हे वाईट अर्थशास्त्र आहे तर त्यांनी होणारी अर्थव्य वस्थेची भरकट मरगळ घालवण्यासाठी नोटबंदी हा चांल्या अर्थशास्त्राचा नमुना आहे ,नाहीतर आधीच्या सरकारने असे केलं,केंद्राने आम्हाला फंडस् नाही दिले म्हणून आम्ही करोनाचा काही उपाय करू शकत नाही हे दोन्हीही बॅड politics व बॅडeconomics आहे हे आमच्या खांग्रेसी (दोन्हीही) पिद्दूच्या लक्षात येत नाही .
असो मलातर "हिंदू economics या विषयावर Ph. D. करायची होती( आणि हे सर्व एका सूक्तात'श्री सूक्ता'त आहे जे आपण कित्येक जण म्ह ण त असतो पण स्पेसिअलिझशन आडवं आलं कारण इकॉनॉमिक्स चे पापड (guide ) होते पण हिंदुत्व व संस्कृत व eco असा तिन्ही बाबत पापड नव्हते,संस्कृत चे guide इकॉनॉमिस मध्ये माहीर नव्हते ,म्हणजे barter सिस्टिम सारखं झाले दूध असणार्यास धान्य पाहिजे पण धान्य असणार्यास कापड पाहिजे म्हणून असा माणूस शोधायचा ज्याला दूध वा धान्य पाहिजे व कापड देण्यासाठी surplus पाहिजे म्हणजे मराठीत 😆😆 याला reciprocal demand, व इंग्रजीत 😆😆परस्परावलंबी मागणी म्हणतात.
असो हे विश्लेषण विषयांतर वाटेल पण तस नाहीये आपण लक्ष्मी ( ती महालक्ष्मी,gud economics) पूजनाबरोबरच ,झाडू हि पूजतो ,ती अलक्ष्मी (बॅड economics) ते अमंगल ,वाईट अनारोग्य,रोगराई ,दुष्काळ ,दुष्कर दूर व्हावं म्हणून त्या अलक्ष्मउच रूप म्हणजे धुमावती देवी तिची झाडू ,मिरी ,राई ,तूप ,उडीद,भाकरी ,काळे वस्त्र इत्यादी चा वापर करून पूजन करतात ,मूर्ती रुपात फक्त दुरून दर्शन घेतातजसे शनीचे दर्शन दुरून घेतात तसे. हे साने महत्वाचे कारण लोक घाबरतात व घाबरवतात की हिची पूजा करू नये खरी पण दर्शन ,स3व ,उपासना करावी ,नाहीतर कॉरोनासारखी संकट रूपे हि संकटा देवी विनाश करते.म्हणून तिचे संकट स्तोत्र तरी सर्वांनी म्हणावे ,विशेषत:वृश्चिक जातकानी करावेच करावे
भौक्तिक ,आदी भौक्तिक व आध्यात्मिक जीवनासाठी व उद्धारासाठी दश महाविद्या सेवा उपासना आवश्यक आहे.दश महाविद्या या यक्षिणी स्वरूप मानल्या जातात व त्या काश्यपाची मुली होत.पण काही मते अशी आहेत की या दश महाविद्या शंकरापासून निर्माण झाल्यात.
एकदा भगवान शिव-पार्वती कैलासवरुन भटकत राहिले आणि विश्रांतीसाठी काही ठिकाणी बसले होते. काही काळानंतर, पार्वतीला उपाशीपोटी त्रास होऊ लागला, तिने शिव शंकराकडे खाण्यासाठी विनवणी केली. शिव म्हणाले, प्रिय! मी लवकरच भोजन व्यवस्था करतो. खूप उशीर झाला पण अन्नाची व्यवस्था होऊ शकली नाही आणि आई पार्वतीला उपाशीपोटी त्रास मिळाला नाही, तेव्हा भगवतीने भुके पोटी स्वतः शिवला गिळंकृत केले, ज्यामुळे तिच्या शरीरातून धूर बाहेर आला. शिव आपल्या मायेने बाहेर आले आणि पार्वतीला म्हणाले मी एक माणूस आहे आणि तू एक स्त्री आहेस, तू तुझ्या नवऱ्याला गिळंकृत केले आहेस, म्हणून आता तू विधवा झाली आहेस, म्हणूनच तू नशिबाचा आणि जगाचा मेकअप सोडून कायदेशीर वेषातच रहावे. मला 'धुमावती' म्हणून ओळखले जाईल. त्रिवर्ण, विरलदांत,चंचला,विधवा,मुक्तकेश शूरपहस्त, कलहप्रिया, काकध्वजिनी इत्यादी तुमची इतर हजार नावे असतील. आपल्या कृपेने, प्राणी धर्म, कला कार्य आणि मोक्ष या चारही प्रयत्नांना प्राप्त होईल.
आई धुमवती सरळ यांची पूजाकरावी
गृहस्थांनी आईच्या कोमल ,सौम्य स्वरूपाची उपासना केली पाहिजे.विकृत स्वरूपाची नव्हे. राईमध्ये मीठ यांनी हवन करावे आणि कडुनिंबाच्या पानांसह हवनाने घर कर्जातून मुक्त होते. मिरपूड घेऊन घरी केल्याने कोर्टाच्या खटल्यांमध्ये विजय मिळतो आणि तुरुंगातून सुटका होते. काटेरी मिरी आणि काळी मिरीपासून कुंडलीतील सर्व दोषनाश न होणारी, दृश्यमान आणि प्राणघातक परिस्थिती नष्ट होते. गोड भाकरी व तूप आईचा उत्तम आनंद, नश्वरांचे आयुष्य संपुष्टात येते आणि भयंकर संकट देखील संपते माता पूजेसाठी फक्त पांढरे फुलके, आक फुले, पांढरे कपडे, केशर, अक्षत, तूप, पांढरा तीळ, धतूरा, आक, बार्ली, सुपारी, दुर्गा, गंगाजल, मध, कापूर, चंदन, नारळ पंचमेवा इ. वापरा. .
भगवान शिव यांनी प्रकट केलेल्या दहा महाविद्यांपैकी सातव्या दश् महाविद्येच, माता धूमावतीचे नाव आहे,ज्याला पुरुषुण्य विधू इ. म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म ज्येष्ठ शुक्लपक्ष अष्टमीला झाला. विधवा, भीक मागणे, दारिद्र्य, भूकंप, दुष्काळ, पूर, तहान, रक्त, कायदेशीरपणा, सूनशिप, भांडणे या त्यांच्या दृश्य प्रतिमा आहेत. या सर्व प्रकारच्या भयपट, असभ्यता, अपंग शरीराच्या मूलभूत स्वरुपामध्ये ज्यांची शिक्षा झाली आहे, हा सल्ला हास्यास्पद आहे. त्यांचे निवासस्थान ज्येष्ठ 'नक्षत्र' आहे. म्हणूनच या नक्षत्रात जन्मलेला माणूस आयुष्यभर आरोग्यासाठी किंवा कोणत्या ना कोणत्या संघर्षांसाठी लढा देत राहतो. तिला अलक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते. त्यांची पूजा करुन त्यांचे सर्व दुःख दूर होतात.त्या मुळे विशेषतः जेष्ठां नक्षत्र व वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी व स्त्रियांनी आपली पतीव्रत्यासाठी धुमावतीचा जप करावा ,तीची अष्ट उत्तर शतनामावली म्हणावी ,वा धुमावती कवच ,मालामंत्र म्हणावा.स्त्रियांनी धुमावती पूजन वर्ज्य आहे ,त्यांनी धुमावती,ती वैधव्य रुपात अडल्याने पूजन करू नये ,दुरून दर्शन घ्यावे व मंत्र जपावा.हि पितांबरा -बागलामुखीदेवीची उपदेवी आहे
'शिवंजय":डॉ संजय होनकळसे
shivanjaydrsanjayhonkalse. blogspot.com
व वृश्चिक राशीच्या स्त्रियांनी विशेषतः धुमावती मंत्र जागर व दूरदर्शन मह्त्वाचे आहे.
ऋषि दुर्वासा, भृगु, परशुराम इत्यादींची मूळ शक्ति धूमावती आहे. सृष्टि कलह याची देवी असल्याने तिला कलहप्रिया हि म्हंटले जाते. चातुर्मास देवीपूजनाचा प्रमुख समय मानला जातो. देवी पूजा पाठ करतात .आई धूमावती रूप अत्यंत भयंकर आज व ते रूप शत्रु संहार यासाठी धारण केला. हे विधवारूप आहे हैं वर्ण विवर्ण है, ती मलिन वस्त्र धारण करते. केश उन्मुक्त रुक्ष आहेत. रथ ध्वज यावार काक चिन्ह ,जे तीच वाहन ,आहे. हातात शूर्पधारण केले आहे, यह भय-कारक , कलह-प्रिय हैं.आईची ,जी भक्तांना सर्वकष्ट मुक्त करते, जयंती पूऱ्या देश भर धूमधामध्ये मनवली जाते. सध्या कित्येक ठिकाणी अनेक भाविक धुमावती च सामूहिक मंत्रपठण करतायत ,करोनाचा संकट दूर होण्यासाठी .
जय धुमवती माता
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3526243460724639&id=100000170606055
https://m.facebook.com/story.php?story_fbid=116522860072616&id=113582620366640
Comments
Post a Comment