Posts

Showing posts from March, 2020

सदा 'नंद' याचा येळकोट।करोना ,कर्फ्यु ,केर ,क्युअर,CORONA ,CURFEW ,CARE ,CURE

औम अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।। सदा 'नंद' याचा येळकोट। करोना ,कर्फ्यु ,केर ,क्युअर, CORONA , CURFEW ,CARE ,CURE: WHOLISTICALLY HOLISTIC APORACH (ज्यांना हे काल्पनिक वाटेल त्यांनी दूर राहावे) Pl create social synergy on 22 to  fight out Corona तिसऱ्या महायुद्धासारखे महाभिषण युद्ध जगभर सुरु आहे.पाश्चिमात्य जग यामुळे हादरून गेले आहे. सायन्स व मेडिसिन हतबल हतबल आहे. ज्योतिषीय दृष्ट्या याची बरेच वाईट परिणाम युरोप व अमेरिकेत व्हायचेत ,NRI ना विचित्र परिस्थितून जावे लागेल असे भविष्य वर्तवर्लें जातेय. 26 डिसें च्या ग्रहणापासून याचा प्रादुर्भाव सुरु झाला हि खगोलशस्त्रीय घटनाही शास्त्रद्न्य व मेदिनीय ज्योतिष्यांच्या संशोधनाचा विषय व्हावा व होत आहे. हा राक्षस 30 जान पासून भारतात शिरला व आता 9 मार्च नंतर त्याचा प्रादूर्भाव वाढलाय ,आता आपण Second स्टेज मध्ये आहोत या स्टेज चा प्रभाव कमी करण्यासाठी 22 मार्च ला स्वयंप्रेरित जनता कर्फ्युच आव्हान केले गेलेय आपल्या माननीय पंत प्रधानां मार्फत. याचे परिणामांचा विचार खगोलीय,पंचतत्व शास्त्र नादशास्त्र व योग द्वारे करता सुज्ञाच्या...

भाग 2 गंभीरनाथ🕉अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम।।अज्ञात चेहरे ,महान मोहरे।पुष्प पहिले खंडाळ्याच्या घाटातून रेल्वे बांधण्याच्या घाट घालताना होण्या-या घोळाचा घाट सुकर करणाऱ्या नवनाथ सिद्धाचा आश्रम व गुफा :खंडाळा

भाग 2 सिद्ध योगी गंभीरनाथ 🕉अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम।। अज्ञात चेहरे ,महान मोहरे।पुष्प पहिले खंडाळ्याच्या घाटातून रेल्वे बांधण्याच्या घाट घालताना होण्या-या घोळाचा घाट सुकर करणाऱ्या नवनाथ  सिद्धाचा आश्रम व गुफा :खंडाळा : भाग 2 योगी गंभीरनाथांचा जन्मेतिहास ज्ञात नाही, पण त्यांचा जन्म काश्मीर येथील धनी कुटुं बात झाला होता.ते सत्शील,शांत,आध्यात्मि क कल असलेले असेच होते.युवावस्थेतच त्यांना वैराग्य लाभले होते.त्यामुळे ते गोरख पूर येथे गेले व योगी गोपालनाथ यांची दीक्षा प्राप्त केली.त्यांनी तिन्ही योग,हठ,लय,राज योग पद्धतीमध्ये सिद्धी प्राप्त केली. योगिराज बाबा गम्भीरनाथ,हे सिद्ध पुरुष, योग मानव और समाधि योगसिद्ध महात्मा होते.त्यांचा प्रभाव असाधारण आहे.त्यांनी नाथ सम्प्रदाय योग सिद्धांतास पुनर्जीवन दिले.कारण त्यावेळी  पीठात अनेक समस्या होत्या इतक्या कि त्याच्या अस्तित्वावरच  सावट आले होते.यांच्या कारकीर्दीत गोरख पूर पिठास नव जीवन प्राप्त झाले,ज्या वेळी  गोरखपूर पिठास उतरती कळा लागली होती त्यावेळेस यांनीच पिठाचा पुनरुद्धार व पुन:निर्माण करून पिठास सन्माननीय स्थान...

अज्ञात चेहरे ।महान मोहरे।। पुष्प पहिले :खंडाळ्याच्या घाटातून रेल्वे बांधण्याच्या घाट घालताना होण्या-या घोळाचा घाट सुकर करणाऱ्या नवनाथ सिद्धाचा आश्रम व गुफा :खंडाळा:

🕉अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम।। अज्ञात चेहरे ,महान मोहरे। पुष्प पहिले : खंडाळ्याच्या घाटातून रेल्वे बांधण्याच्या घाट घालताना होण्या-या घोळाचा घाट सुकर करणाऱ्या नवनाथ  सिद्धाचा आश्रम व गुफा :खंडाळा: भाग 1 $@π√∆¥ #♂πk@£$€© (🕉 अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्।। अज्ञात चेहरे । महान मोहरे।।  पुष्प पहिले  : खंडाळ्याच्या घाटातून रेल्वे बांधण्याच्या घाट घालताना होण्या-या घोळाचा घाट सुकर करणाऱ्या नवनाथ  सिद्धाचा आश्रम व गुफा :खंडाळा: भारताच्या सर्वांगीण सामाजिक ,आर्थिक प्रगतीत व अध्यात्म जगांत कित्येक मान्यवर व सुप्रसिद्ध महात्मे व महान व्यक्तींचं महत्व पूर्ण यौगदान आहे. पण या परिचित व प्रसिद्ध विभूतीं व्यतिरिक्त कित्येक प्रसिद्धी पराङ्मुखं विभूती आहेत, होत्या व आपल्या आसपास असतात.त्यांचं योगदान,अनेकांना घडवण्यात केलेली धडपड  आम्हास व पुढी पिढीस कळली तर ते त्यांच्यासाठी स्फूर्ती व प्रेरणादायी आदर्श ठरतील , भरकटलेल्या व त्या मार्गावर व कुंपणावर असलेल्या अनेकांना आशा पल्लवित करणारे ठरेल .मी स्वतः त्याच प्रतिकात्मक जिवंत उदाहरण आहे.वडीलधाऱ्यांच्या छत्राविना कुप्रसि...

खरी पुण्याई:'खरी कमाई':रिकामं मरायची स्पर्धा.मोकळे होऊन मरा, रिकामे मरा:$@π√∆¥ #.:'DIE EMPTY 'TO LIVE BIG*Die empty*

खरी पुण्याई:'खरी कमाई':रिकामं मरायची स्पर्धा. मोकळे होऊन मरा, रिकामे मरा :$@π√∆¥ #.:'DIE EMPTY 'TO LIVE BIG *Die empty* DIE EMPTY नावाचं एक छान पुस्तक आहे टॉड हेनरी नावाच्या लेखकाच ज्याची संकल्पना त्याला एका बिझनेस मीटिंग मुळे सुचली. या मीटिंग मध्ये  दयरेक्टरने प्रश्न विचारला कि या दुनियेत सर्वात महागव श्रीमंत जमीन कुठे आहे? कुणी उत्तर दिले की 'गल्फ जिथे ऑइल resource  आहेत ,कुणी 'आफ्रिकेतील हिऱ्याची खाण तर कुणी काय.' डायरेक्टर म्हणाला "सारे चूक ,खरेतर सर्वात श्रीमंत जागा हि स्मशानाची जागा होय कारण तेथे शेवटी जाणारे लाखो  मृतात्मे आपल्या बरोबर कित्येक अमूल्य विचार व कल्पना ,आपल्या बरोबर घेऊन गेले, ज्यांनी दिवसाचा सूर्य प्रकाश पाहिला नाही ,त्या साऱ्या अमूल्य ,अनमोल चीजा तश्याच विरल्या ,जर त्या त्यांनी मांडल्या असत्या तर आजचं सत्य व वास्तव जग नक्कीच जास्त सुंदर  व चांगलं असतं."  यांच विचाराने भारावून जाऊन हेन्री ने पुस्तक लिहले :"DIE EMPTY" ज्यात त्याने आपल्या पूर्ण ताकदीनिशी लोकांना प्रोत्साहित ,MOTIVATE करण्याचा मोलाचा प्रयत्न केलाय. तो म्...

दुर्मिळ ,दुर्लभ पुण्यप्रद वारुणी योग :

🕉अगस्तै नमः।कृन्वंतो विश्वम् आर्यम्। दुर्मिळ ,दुर्लभ पुण्यप्रद वारुणी योग : $@π√∆¥ #.© shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com https://m.facebook.com/story.php?story_fbid=3302434229772231&id=100000170606055 वारुणेन समायुक्ता मधौ कृष्णा त्रयोदशी ।। गंगायां यदि लभ्येत सूर्यग्रहशतैः समा ।। ४०-२०,नारदपुराण ।। वरुण योग ,ज्यास वारुणी योगही संबोधतात हा  फाल्गुन महिन्यात (उत्तरेत चैत्र कृष्ण पक्षात )येणारा दुर्लभ व पुण्यप्रद त्याच प्रमाणे सिद्धीकारक  योग येतो. हा योग दुर्लभ आहे कारण हा नेहमी येत नाही,पुण्यप्रद आहे कारण पुण्यसंचय,मोक्ष कारक असा आहे,याच बरोबर सिद्धीकारक आहे कारण या योगात,जो दुर्लभ व अल्प काळच असतो,सुरु केलेले कुठचेही काम सिद्धीस जाते नव्हे भरभराटीस जाते. असा हा योग यावर्षी 22 मार्च ला येतोय ,21 मार्च रात्री 7:40 ला सुरु होऊन 22 ला सकाळी 10 :27वाजे पर्यंत आहे 22 ला उगवतीस असल्याने 22 ला धरतात.22 ला फाल्गुन त्रयोदशी असून ,शिवरात्र आहे व वरुण नक्षत्र -शत तारका नक्षत्र आहे,व साध्य योग आहे. शनिवारी रात्री महा वारूणी तर रविवारी सकाळी 10 :27  वारूणी योग आहे.  या ...

पितृशास्त्र  भाग 14,15 16 : पिंड पूर्वजांना कसे पोहचते?

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2326540180694979&id=100000170606055 पितृशास्त्र  भाग 14: पिंड पूर्वजांना कसे पोहचते? शिवंजय डॉ संजय होनकळसे© पिशाचा गुह्यका: सिद्धा: कूष्माण् आपल्या आतापर्यंतच्या आलेखावरून हे स्पष्ट होते की पितृउत्सव हा आपल्या कडे सर्वात मोठा उत्सव आहे . हा उत्सव 15 दिवस कमीतकमी वा16 दिवस चालतो .इतर सारे उत्सव या पेक्षा कमी दिवसांचे असतात. जसे नवरात्र व दशहरा 10 दिन.गणपती 11 दिवस ,दिवाळी 5 दिवस ,वा सहा ,षड रात्र सहा दिवस, होली व रक्षा बंधन गोकुळ अष्टमी  2 दिवस  इत्यादीड कुंभ मेळा हा जर उत्सव धरला तर तो मात्र 2 ते 3 महिने चालतो . पित्रोत्सव हा  सर्व भारतभर पाळला जातो जसा गणेश उत्सव महाराष्ट्रात , पोंगल दक्षिणेत, दुर्गा पूजा बंगाल ,गरबा गुजरात असं यांचं क्षेत्र मर्यादित नाही ते भारतभर आहे. हा आपले  पूर्वज ज्यांच्या वंशात आपण जन्मलो ,जयचे जिनस्,कुल व गोत्र परंपरा आपण धारण करतो त्यांच्या बद्दल कृतज्ञता दर्शवण्याचा उत्सव आहे. हा उत्सव वेग वेगळ्या नावाने व पद्धतीनं जग भर मनवतातात. उदाहरणार्थ आमचे सुहृद  शेखर सोहोनी जे सि...