Posts

Showing posts from September, 2021

मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय? जरूर वाचा. श्री ऋषीपंचमी व्रत माहिती व हे व्रत का करावे व सर्व स्त्रिया महिलांनी करावे माहिती

मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय? जरूर वाचा.  श्री ऋषीपंचमी व्रत माहिती व हे व्रत का करावे व सर्व स्त्रिया महिलांनी करावे माहिती https://m.facebook.com/story.php?story_fbid=4946600718688899&id=100000170606055 http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/09/blog-post_10.html मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय? जरूर वाचा. दिनांक ०३/०९/२०१९ रोजी मंगळवार भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला ऋषी पंचमी हे व्रत साजरे करतात. व या दिवशी सर्व स्त्रियांनी उपवास करावा.... भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी हे व्रत करतात. ज्ञान व विज्ञान तसेच पुराणे यांची दिक्षा देण्याचे काम ऋषी मुनी फार पुर्वीपासून करत होते ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणला जातो, अशा या थोर ऋषींच्या कार्यांची कृतज्ञता व्यक्त करणे हा ह्या व्रतामागील सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे.              कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री हे सात ऋषी आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधती ह्यांची पुजा करतात. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्...

महाभारत कालिन शापामुळे ग्रासित स्मशान भूमी:अफगाणिस्थान: महाभारत कटाच मूळ व अफगाणिस्थान

भाग 2मराठी तथा हिंदीमे इसी पोस्ट मे महाभारत कालिन शापामुळे ग्रासित स्मशान भूमी:अफगाणिस्थान: महाभारत कटाच मूळ  व अफगाणिस्थान7 अस्थिरतेच मूळ महाभारतात*.:* $#¡v@π√∆¥ dr $@π√∆¥  drsanjayhonkalse@gmail.com drsanjayhonkalse.blogspot.com भाग 2लिंक http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/09/blog-post.html                     ।शिवसंकल्पमस्तु। भआग 1 ची लिंक /भाग 1 कि लिंक http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/09/1.html https://m.facebook.com/story.php?story_fbid=4923472371001734&id=100000170606055  आपण पाहिले की सूक्ष्म कर्म सिद्धांतानुसार आज अफगाण मध्ये जी अस्थिरता आहे तीच मूळ महाभारतात आहे तर महाभारत हा एक सुडाचा प्रवास आहे .  गांधारी हि 100 भावांची एकुलती लाडकी बहीण तर शकुनी 100गंधारांतील शेवटचा व सर्वांत लाडका भाउ व गांधार पुत्र .गांधार हे हिंदू राजा शाशीत हिंदू राष्ट्र होते .गांधारीचा उल्लेख ऋग्वेद व रामायणातही आढळतो .व हे तेथे हिंदू राष्ट्र होते हे सिद्ध करण्यास पुरेसे आहे . गंधारीच्या सौंदर्य ...

महाभारत कालिन शापामुळे ग्रासित स्मशान भूमी:अफगाणिस्थान: महाभारत कटाच मूळ व अफगाणिस्थान अस्थिरतेच मूळ महाभारतात*.:*भाग 1

भाग 1 *महाभारत कालिन शापामुळे ग्रासित स्मशान भूमी:अफगाणिस्थान: महाभारत कटाच मूळ  व अफगाणिस्थान अस्थिरतेच मूळ महाभारतात*.:* $#¡v@π√∆¥ dr $@π√∆¥ drsanjayhonkalse@gmail.com drsanjayhonkalse.blogspot.com                     ।शिवसंकल्पमस्तु। हिंदुधर्म व भारत याच्या सर्व चालीरीती ,संस्कृती ,सण, वार ,महिने ,धर्म ,व्यवहार हे पूर्ण पणे शास्त्रोक्त आहे असे मला  शिवंजय संजयला लहान पणापासून वाटत आले आहे व जसजसा मोठा होत गेलो ,तसतशी यात्रा ,वाचन ,अनुभव या द्वारे  सातत्याने प्रचिती होत गेली.आपले दुर्दैव आहे की याची official नोंद व वा शिक्षण यापासून आजही आपण वंचित आहोत व जाणीव पूर्वक ठेवले जात(गेलो) आहोत ,एका जाणीव पुर्वक षडयंत्राचे बळी आहोत आपण. आपली संस्कृती शास्त्र सांगते की कुणाचे शाप ,तळतळाट वा हाय घेऊ नयेत कारण करावे तसे भरावे ,वा पेरिलेची उगवते हा न्याय लागू होऊन त्याचे फलित असपणास भोगावे लागतात असे आपले धर्म शास्त्र सांगते .यास आपल्या आध्यत्मिक भाषेत * सूक्ष्म कर्म सिद्धांत* असे ...

भाग 2काशीविश्वनाथाची इतिहास गंगा:$#¡v@π√∆¥ dr $@π√∆¥

भाग 2 काशीविश्वनाथाची इतिहास गंगा: $#¡v@π√∆¥  dr $@π√∆¥ भाग 1 लिंक http://shivanjaydrsanjayhonkalse.blogspot.com/2021/08/1_28.html https://m.facebook.com/story.php?story_fbid=4905693879446250&id=100000170606055 या काळात काशी, मथुरा आणि अयोध्या सोडविण्याबद्दल नानासाहेब पेशव्यांची पानिपता आधीची काही पत्रं वाचण्या सारखी आहेत. पुढे मल्हारराव,अहिल्या बाई होळकर किंवा महादजी शिंदे यांनी ही स्थळे सोडविण्याचा प्रयत्न केला. पण लोकांच्या मनात शतकानुशतकांच्या कत्तलीची इतकी भीती बसली होती की स्थानिकांनी मराठ्यांना मशिद पाडून मंदिर उभे करू दिले नाही. तुम्ही आत्ता आहात उद्या तुम्ही निघून गेलात की दबावात बसलेले पठाण इथे येऊन सैतानास लाजवेल असा नंगानाच करतील. नादिरशहाने वृंदावनात वडाच्या पारंब्यांना माणसे आणि गायीची शेकडो मुंडकी कशी लटकवली होती ते अनुभवले होते पण सत्य संकल्पनांचा त्राता परम पिता परमेश्वर असतो हे साध्य व सिद्ध करणाऱ्या घटना हळू हळू घडू लागल्या आहेत .राममंदिराची शिलावन्यास होऊन 400 वर्षे जगलेला वनवास संपला आहे .मथूरा व काशी कडे डोळे लागलेत. पेशव्यांनी जे केलं  नाही वा...